जितन राम मांझी

'मांझीं'नी आंबे खाऊ नये म्हणून नितीश कुमारांची मुख्यमंत्री बंगल्याला सुरक्षा

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांना आंबा आणि लिचीच्या १०० झाडांच्या सुरक्षेची काळजी लागलीये. त्यासाठी त्यांनी तब्बल २४ पोलीस तैनात केलेत. माजी मुख्यमंत्री जितन राम मांझी यांना आंबे आणि लिची खायला मिळू नये, म्हणून या झाडांची सुरक्षा वाढवल्याचा आरोप मांझी यांनी केलाय. 

Jun 4, 2015, 01:52 PM IST

बहुमत सिद्ध करण्यापूर्वी बिहारचे मुख्यमंत्री मांझी यांचा राजीनामा

बिहारचे मुख्यमंत्री जितन राम मांझी यांनी मैदानातून पळ काढल्याचे दिसत आहे. मी बहुमत सिद्ध करणारच, असा दावा मांझी यांनी गुरुवारी केला होता. मात्र, बहुमत सिद्ध करण्यापूर्वी आपल्या पदाचा त्यांनी राजीनामा राज्यपाल केशरीनाथ त्रिपाठी यांच्याकडे सोपविला. 

Feb 20, 2015, 11:04 AM IST

'नव्वद टक्के पुरुषांचे परस्त्रीसोबत प्रेमसंबंध'

बिहारचे मुख्यमंत्री जीतनराम मांझी  यांनी वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. बिहारमधील नव्वद टक्के पुरुषांचे दुसऱ्यांच्या पत्नीसोबत प्रेमसंबंध असतात, असं वक्तव्य मांझी यांनी केलंय.

Feb 17, 2015, 07:38 PM IST