गारा

कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात गारा पडण्याची शक्यता

हवामानातील बदलाचा परिणाम म्हणून 15 ते 18 फेब्रुवारीदरम्यान पावसासह गारा पडण्याची शक्यता 

Feb 15, 2021, 07:46 PM IST

मनमाडमध्ये गारा, येवल्यात पावसाने कांद्यांचं नुकसान

उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना पावसामुळे थोडा दिलासा

Jun 7, 2019, 07:12 PM IST

गारांचा हवेत चूरा करणाऱ्या तोफा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 13, 2018, 07:53 PM IST

महाराष्ट्र | राज्यभरात अवकाळी पाऊस आणि गारा

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Feb 11, 2018, 01:59 PM IST

हिंगोलीत गारपिटीमुळे पिकांचं नुकसान, गारा लागून हजारो पक्षांचा मृत्यू

हिंगोलीत गारपिटीमुळे पिकांचं नुकसान, गारा लागून हजारो पक्षांचा मृत्यू

May 7, 2016, 11:26 PM IST

यवतमाळमध्ये गारांसह पाऊस

यवतमाळमध्ये गारांसह पाऊस

May 6, 2016, 08:24 PM IST

जळगाव जिल्ह्यातील गारांचा पाऊस

जळगाव : जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात तसेच अमळनेर तालुक्यात दुपारी गारांचा वर्षाव झाला आहे. यामुळे मोठ्या प्रमाणात रब्बी पिकांचं नुकसान झालं आहे.

Feb 29, 2016, 09:35 PM IST

मनमाडमध्ये गारांचा खच, कांदा डाळिंबाचं नुकसान

मनमाडमध्ये गारांचा खच, कांदा डाळिंबाचं नुकसान

Apr 12, 2015, 08:14 PM IST

'तीन ऋतू' संकल्पना मोडीत निघतेय?

हिवाळा, उन्हाळ्यात गारांसह अवकाळी पाऊस... गेल्या शंभर वर्षांत जळगाव  जिल्हात पहिल्यांदाच मार्चमध्ये जास्त पावसाची नोंद... मार्चमध्ये पाऊस पडण्याचं प्रमाण इतकं का वाढलंय? यांसह अनेक  प्रश्न महाराष्ट्रातील  जनतेच्या  मनात निर्माण  झालेत. 

Apr 1, 2015, 12:50 PM IST

नाशिक जिल्ह्यातील पिकं पाच दिवसात भूईसपाट

 जिल्ह्यात गेल्या पाच दिवसांमध्ये अवकाळी पावसामुळे तब्बल ३२४ गावांमधील शेतकरी बाधित झाले आहेत. जिल्ह्याभरात सुमारे साडेबावीस हजार हेक्टरवरील पिकांचे मोठे नुकसान या गारपिटीने तर वर्ष्भारात सुमारे सत्तर हजार हेक्टर नुकसान झाले आहे. 

Mar 16, 2015, 07:55 PM IST

महाराष्ट्रात रविवारपर्यंत पुन्हा पाऊस पडणार

महाराष्ट्रात रविवारपर्यंत पुन्हा पाऊस पडणार

Mar 11, 2015, 02:08 PM IST

अवकाळी पावसानं राज्यात घेतले पाच बळी

सलग दुसर्‍या दिवशीही बीड, औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यात बर्‍याच ठिकाणी वादळीवार्‍यासह पाऊस आणि काही ठिकाणी गारपीटही झाली. कोल्हापूर, सातारा आणि हिंगोलीत पावसानं पाच बळी गेले. चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रह्मपुरी तालुक्याला गारपिटीचा चांगलाच तडाखा बसला.

Apr 20, 2014, 03:41 PM IST