खाआनंद परांजपे

आनंद परांजपेंचा जय महाराष्ट्र

मंदार मुकुंद पुरकर
शिवसेनेने आनंद परांजपे अंगी कोणतेही राजकीय कसब नसताना केवळ प्रकाश परांजपेंचे वारसदार म्हणून उमेदवारी दिली. आधी ठाणे आणि नंतरही कल्याण लोकसभा मतदारसंघात आनंद परांजपे यांना विजय मिळवता आला तो केवळ आणि केवळ सर्वसामान्य एकनिष्ठ शिवसैनिकांनी जीवाचं रान केल्यामुळेच.

Jan 23, 2012, 12:44 AM IST