केरळ

निसर्गाला आव्हान : कोकणचे केरळ होण्याची भीती?

केरळप्रमाणे परिस्थिती मुंबई आणि कोकणातही निर्माण होऊ शकते, अशी भीती पर्यावरण तज्ज्ञांकडून व्यक्त केली जातेय.  

Aug 22, 2018, 04:58 PM IST

'या' लहान मुलाची निरागसता बघून तुम्हीही व्हाल थक्क

सोशल मीडियावर होतोय व्हायरल 

Aug 22, 2018, 07:33 AM IST

केरळच्या पूरग्रस्तांना सनी लिऑनची इतकी मोठी मदत?

केरळमध्ये पुरामुळे मोठं नुकसान

Aug 21, 2018, 04:17 PM IST

केरळ पूरग्रस्तांच्या मदतीसाठी महाराष्ट्राकडून मोठी मदत

 राज्य सरकारतर्फे आजही आणखी ३० टन मदतसामग्री पाठविण्यात आली.

Aug 20, 2018, 12:21 PM IST

केरळ महापूर: 'त्या' थरारक प्रसंगानंतर ग्रामस्थांनी आर्मीला म्हटले 'थँक्यू'

मदतीसाठी धावून आलेल्या सैनिकांसाठी कृतज्ञता व्यक्त करणारा हा ग्रामस्थांचा संदेश खरोखर सुंदर..

Aug 20, 2018, 12:04 PM IST

केरळ: पावसाचा जोर ओसरला; पूरग्रस्तांना मोठा दिलासा

पुराच्या तडख्यात सापडलेल्या केरळच्या नागरिकांनी आता सुटकेचा निश्वास सोडलाय.

Aug 20, 2018, 09:49 AM IST

धोका कायम ! केरळात ११ जिल्ह्यांत पुन्हा 'रेड अॅलर्ट'

केरळमध्ये पावसाचा पुन्हा 'रेड अॅलर्ट' - अतिवृष्टीमुळे केरळातील जनजीवन पूर्ण ठप्प झाले आहे. त्यातच हवामान खात्याने केरळमधील ११ जिल्ह्यांमध्ये पुन्हा 'रेड अॅलर्ट' जारी केलाय. त्यामुळे पुराच्या पाण्याचा धोका कायम आहे. 

Aug 18, 2018, 08:26 PM IST

केरळ पुरग्रस्तांसाठी महाराष्ट्राकडून २० कोटी रुपयांची आर्थिक मदत

 महाराष्ट्र सरकारनेही केरळला तातडीची आर्थिक मदत जाहीर केली आहे.

Aug 18, 2018, 05:36 PM IST

पूरग्रस्तांसाठी काँग्रेसचे खासदार-आमदार सरसावले

 'राष्ट्रीय आपत्ती' घोषित करण्याची मागणी राहुल गांधींनी केली

Aug 18, 2018, 03:41 PM IST

केरळ: पूरग्रस्तांना एसबीआयचा हात, दिल्या या ५ सुविधा

प्राप्त माहितीनुसार, आठ ऑगस्टपासून निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे आतापर्यंत ३२४ लोकांचे बळी गेले आहेत.

Aug 18, 2018, 11:49 AM IST

केरळात जलप्रलय : पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर, २.८ लाख लिटर पाणी रवाना

केरळमध्ये पावसाच्या बळींच्या संख्येत वाढ होत आहे.  आतापर्यंत ३२४ जणांचे बळी गेलेत. दरम्यान, केरळ राज्यात जलप्रलयामुळे पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर निर्माण झालाय.  

Aug 17, 2018, 08:28 PM IST

केरळात जलप्रलय : १६४ जणांचे बळी, आयएएस अधिकाऱ्यांची अशी माणूसकी!

केरळात गेल्या दहा दिवसांपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे येथील जनजीवन पूर्णत: विस्कळीत झालेय. आतापर्यंत १६४ जणांचे बळी गेलेत. 

Aug 17, 2018, 05:00 PM IST

केरळमध्ये पावसाचं थैमान, आतापर्यंत ३७ जणांचा बळी

केरळमधील जनजीवन विस्कळीत 

Aug 12, 2018, 09:33 AM IST

केरळात निम्म्या भागात पूरस्थिती, २९ लोकांचा मृत्यू, ५४ हजार पेक्षा जास्त बेघर

केरळच्या निम्म्याहून अधिक भागांत मुसळधार पावसामुळे हाहाकार उडालाय. 

Aug 10, 2018, 10:14 PM IST