कापूस

निर्यातबंदी लादल्यास अफू, गांजा आणि भांगेची लागवड!

राज्यात कापसाचं सर्वाधिक उत्पादन खान्देशात होतं.. यंदा खान्देशात कापसाला चांगला दर मिळालाय. मात्र हा दर कायम राहणार का पुन्हा शेतक-यांच्या पदरी निराशा येणार अशी काळजी बळीराजाला सतावतेय...

Oct 15, 2013, 09:24 AM IST

कापूस निर्यातीवरील बंदी मागे

केंद्र सरकारने कापूस निर्यातीवर घातलेली बंदी मागे घेण्याचा निर्णय कॅबिनेटच बैठकीत घेतला. त्यामुळे यंदा कापसाची विक्रमी निर्यात होण्याचा अंदाज आहे. आतापर्यंत ११५ लाख गाठींची निर्यात झाली आहे. आता आणखी २० लाख गाठींची निर्यात करण्यात येणार आहे.

May 1, 2012, 09:46 AM IST

.. अन् कापसावरील निर्यातबंदी उठली!!!

कापसावरची निर्यातबंदीचा निर्णय रद्द करण्यात आला आहे. निर्यात बंदी उठवण्याचं सुतोवाच केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी कालच केले होते. निर्यातबंदी उठवल्यानं शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

Mar 11, 2012, 06:58 PM IST

कापूस प्रश्नी भाजपाचा सरकारला इशारा

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी कापूसप्रश्नी सरकारच्या वेळकाढूपणावर जोरदार टीकास्त्र सोडलंय.

Nov 27, 2011, 11:14 AM IST

वाद सोयाबीन आणि कापूस परिषदेचा

झी २४ तास वेब टीम, बुलढाणा

 

बुलढाण्यात २७ नोव्हेंबरला सोयाबीन आणि कापूस परिषद होणारच असा निर्धार स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं केलाय. पोलिसांनी कायदा सुव्यवस्थेचं कारण दाखवत या परिषदेला परवानगी नाकारली आहे.

 

Nov 25, 2011, 08:38 AM IST

कापूस आंदोलनात भाजपाची उडी

राज्यात कापूस दरवाढीचं आंदोलन पेटलेलं असतानाच आता त्याच्यावरुन राजकारणही सुरु झालंय. शिवसेनेपाठोपाठ भाजपानंही या आंदोलनात उतरण्याचा इशारा सरकारला दिलाय.

Nov 17, 2011, 06:58 AM IST

कापूस उत्पादक शेतक-याची आत्महत्या

जळगाव जिल्ह्यात एका कापूस उत्पादक शेतक-यानं आत्महत्या केल्याची दुर्देवी घटना घडलीय.

Nov 16, 2011, 03:12 AM IST

पांढऱ्या सोन्याची झोळी खाली

विदर्भातील एकही नेता कापसाच्या हमीभावासाठी शेतक-यांची बाजू घेत आंदोलन करण्यासाठी रस्त्यावर उतरायला तयार नाही. त्यामुळे कापूस उप्तादक शेतकरी पुरते हवालदिल झालेत.

Nov 15, 2011, 06:29 AM IST

कापूस दरवाढीचं आंदोलन पेटलंय

ऊस दरवाढीनंतर आता कापूस दरवाढीचं आंदोलन पेटलंय.

Nov 14, 2011, 07:42 AM IST

शेतकऱ्यांची 'कापूस'कोंडी

नव्या कापसाला भाव मिळणार नसल्याची शक्यता असल्यानं स्वतंत्र भारत पक्षाने राज्यात पीक परिषदांचं आयोजन केलं आहे. कापूस आणि धानच्या निर्यातीच्या फसव्या धोरणामुळे शेतक-यांची कोंडी होत असल्यामुळे पीक परिषदांच्या माध्यमातून जनजागृती केली जात आहे.

Oct 18, 2011, 03:34 PM IST