आसाम

मोदींकडून दीदी - अम्मांचं अभिनंदन

मोदींकडून दीदी - अम्मांचं अभिनंदन

May 19, 2016, 04:07 PM IST

पाचपैकी एकाच राज्यात भाजपची सत्ता, उद्धव ठाकरेंचा भाजपला टोला

देशात पाच राज्यांच्या निवडणुकीचे निकाल हाती आलेत. अच्छे दिन याचे स्वप्न दाखविणाऱ्या भाजपला जोरदार फटका बसलाय. केवळ एकाच राज्यात निवडणूक जिंकता आलेय. भाजपला तीन राज्यांनी नाकारल्याने शिवसेनेने जोरदार चिमटा काढलाय.  

May 19, 2016, 04:07 PM IST

दीदी - अम्मा पुन्हा सत्तेत

दीदी - अम्मा पुन्हा सत्तेत 

May 19, 2016, 04:06 PM IST

आसाममध्ये जोरदार पावसानंतर भूस्खलनाने १० ठार

आसाम आणि अरुणाचल प्रदेशात अनेक ठिकांणी गेल्या तीन दिवसांपासून पाऊस कोसळत आहे. याचा परिणाम जनजीवनावर झालाय. पावसाने अनेक ठिकाणी भूस्खलन झालेय. यात १० जणांना आपला जीव गमवावा लागलाय.

May 19, 2016, 03:43 PM IST

तमिळनाडूत अम्मा, बंगालमध्ये पुन्हा ममता, आसाममध्ये भाजप, केरळममध्ये एलडीएफ

 आसाममध्ये भाजपची जोरदार मुसंडी, ममतांचं कमबॅक, जयललितांचा अनपेक्षित विजय आणि केरळमध्ये काँग्रेसची गच्छंती झालीये.

May 19, 2016, 07:36 AM IST

EXIT POLL: पाच राज्यांमध्ये येणार कोणाचं सरकार ?

पश्चिम बंगाल, आसाम, तामिळनाडू, केरळ आणि पुद्दुचेरी या पाच राज्यांमधल्या निवडणुकांची प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

May 16, 2016, 08:26 PM IST

भाजपला मत दिलं म्हणून घटस्फोट

आसाममध्ये विधानसभा निवडणुका सुरु आहेत, पण या निवडणुकांच्या दरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

Apr 15, 2016, 09:07 PM IST

काझिरंगात रंगलं रॉयल कपल

काझिरंगात रंगलं रॉयल कपल 

Apr 13, 2016, 04:19 PM IST

पश्चिम बंगाल, आसाममध्ये दुसऱ्या टप्प्याचं मतदान सुरु

पश्चिम बंगाल आणि आसाम विधानसभा निवडणुकीसाठी दुस-या टप्प्यातील मतदानाला सुरुवात झालीये. 

Apr 11, 2016, 07:50 AM IST

पश्चिम बंगाल, आसाममध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान सुरु

पश्चिम बंगाल आणि आसाम विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सोमवारी सकाळपासून सुरुवात झालीये. पश्चिम बंगालमधील नक्षलग्रस्त भागातील १८ आणि आसाममधील ६५ जागांसाठी आज मतदान होत आहे. 

Apr 4, 2016, 08:51 AM IST

आसामच्या 65 मतदारसंघामध्ये होणार मतदान

आसामच्या 65 मतदारसंघामध्ये होणार मतदान

Apr 3, 2016, 07:41 PM IST

उत्तर भारतासह महाराष्ट्रात लग्न जास्त काळ टिकतात

उत्तर भारत आणि महाराष्ट्रात लग्न टिकण्याचे प्रमाण जास्त असल्याचं जनगणनेच्या आकड्यांवरून स्पष्ट झालं आहे. पंजाबपासून बिहारपर्यंत आणि पश्चिमेकडे महाराष्ट्रातील जोडप्यांचे लग्न टिकण्याचे प्रमाण सर्वात जास्त असल्याचं समोर आलं आहे. तर पूर्वेकडील राज्यांमध्ये हेच प्रमाण अतिशय कमी असल्याचे २०११ च्या जनगणनेच्या आकड्यांमधून स्पष्ट झालं आहे. 

Jan 18, 2016, 01:18 PM IST