आर अश्विन 1

आर.अश्विनचे या मैदानात विराट पेक्षा अधिक रन

पिंक बॉल टेस्ट मॅचमध्ये विराट चांगली कामगिरी करणार?

Nov 21, 2019, 12:57 PM IST

३०० व्या विकेटच्या आनंदात केलेल्या ट्विटवर आर. अश्विनला पत्नीनेच केले ट्रोल

भारताचा ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विन याने सोमवारी श्रीलंकेविरोधात खेळताना सर्वाधिक वेळात ३०० विकेट्स घेण्याचा विक्रम केला आहे. 

Nov 29, 2017, 08:54 AM IST

म्हणून अश्विनला करावा लागला मेट्रोनं प्रवास

भारताचा ऑफ स्पिनर आर.अश्विनला चेन्नईमध्ये मेट्रोनं प्रवास करावा लागला आहे.

Jan 24, 2017, 05:57 PM IST

टेस्ट रॅकिंगमध्ये विराट दुसऱ्या क्रमांकावर

इंग्लंडविरुद्धच्या टेस्ट सीरिजमध्ये जबरदस्त फॉर्ममध्ये असल्यामुळे विराट कोहलीला टेस्ट रॅकिंगमध्येही फायदा झाला आहे.

Dec 13, 2016, 07:11 PM IST

हरभजनचा-अश्विनचा त्या वादावर तोडगा काढण्याचा प्रयत्न

भारताचा ऑफस्पिनर आर.अश्विन आणि हरभजन सिंग यांच्यामध्ये भारतीय पीचवरून झालेल्या वादावर अखेर दोघांनीही आमच्यात मतभेद नसल्याचं स्पष्ट केलं आहे.

Oct 17, 2016, 10:38 PM IST

मैदानातच अश्विन प्रतिस्पर्धी बॉलरशी भिडला

भारताचा ऑफ स्पिनर आर.अश्विन तामीळनाडू प्रिमियर लीगची मॅच खेळताना चांगलाच भडकला.

Sep 9, 2016, 10:05 PM IST

आयसीसीच्या टेस्ट क्रमवारीत अजिंक्य रहाणे टॉप 10 मध्ये

आयसीसीनं टेस्ट क्रिकेटची क्रमवारी घोषित केली आहे. बॅट्समनच्या यादीमध्ये भारताचा अजिंक्य रहाणे आठव्या क्रमांकावर आहे.

Aug 15, 2016, 08:32 PM IST

सेंच्युरी मारल्यानंतर अश्विनचा धोनीवर निशाणा

वेस्ट इंडिजविरुद्धच्या पहिल्या टेस्टमध्ये अश्विननं सेंच्युरी मारली. कोहलीची डबल सेंच्युरी आणि अश्विनच्या सेंच्युरीमुळे भारतानं पहिली इनिंग 566 रनवर घोषित केली.

Jul 23, 2016, 04:25 PM IST

आश्विनची भूमिका महत्त्वाची : सौरव गांगुली

 भारताच्या यशात आश्विनची कामगिरी मोलाची असेल, वेस्टइंडिज दौऱ्यावर भारताचा फिरकीपटू आर. आश्विन हा महत्त्वाची भूमिका  पार पाडणार, असं  टीम इंडियाचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने म्हटलंय़.

Jul 9, 2016, 05:05 PM IST

आयसीसीच्या रँकिंगमध्ये कोहली नाही तर अश्विन

भारताचा ऑफ स्पिनर रवीचंद्रन अश्विन आयसीसीनं प्रसिद्ध केलेल्या टेस्ट क्रिकेटमधल्या बॉलरच्या रँकिंगमध्ये दुसऱ्या क्रमांकावर कायम आहे.

May 22, 2016, 10:56 PM IST

त्या नो बॉलवर अश्विन बोलला

टी 20 वर्ल्ड कपच्या सेमी फायनलमध्ये वेस्ट इंडिजनं भारताचा पराभव केला. त्या मॅचमध्ये अश्विन आणि पंड्यानं टाकलेल्या नो बॉलमुळे भारताचा पराभव झाला अशी टीका अनेकांनी केली.

Apr 8, 2016, 06:03 PM IST