समुद्राचं पाणी गोड करण्यापासून स्वर्गाच्या शिडीपर्यंत रावणाच्या 'या' 7 इच्छा अपूर्णच!
देवतांना देखील हरवणारा रावण महापंडित आणि महाज्ञानी होता. पण रावणाची सर्वात मोठी चूक ही होती की, तो त्याच्या शक्ती आणि ज्ञानाच्या अहंकारात स्वतःला देव मानत होता आणि देवाने बनवलेले नियम बदलू इच्छित होता. रावण अजून काही वर्षे जगला असता तर त्याने सात अपूर्ण कामे पूर्ण केली असती आणि मग जग वेगळे झाले असते.
देवतांना देखील हरवणारा रावण महापंडित आणि महाज्ञानी होता. पण रावणाची सर्वात मोठी चूक ही होती की, तो त्याच्या शक्ती आणि ज्ञानाच्या अहंकारात स्वतःला देव मानत होता आणि देवाने बनवलेले नियम बदलू इच्छित होता. रावण अजून काही वर्षे जगला असता तर त्याने सात अपूर्ण कामे पूर्ण केली असती आणि मग जग वेगळे झाले असते.
आज आपण रावणाची ती सात अपूर्ण कामे कोणती आहेत, हे जाणून घेणार आहोत.
स्वर्गात शिडी
![स्वर्गात शिडी](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/06/27/757940-swargshidi.png)
समुद्राचं पाणी गोडं
![समुद्राचं पाणी गोडं](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/06/27/757938-seawater.png)
सोन्याला सुगंध
![सोन्याला सुगंध](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/06/27/757937-goldratetodayfg.jpg)
दारू गंधहीन व्हावी
![दारू गंधहीन व्हावी](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/06/27/757936-drink.png)
रंगभेद संपवणे
![रंगभेद संपवणे](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/06/27/757935-skin-1.png)
पूजा करणे बंद करा
![पूजा करणे बंद करा](https://marathi.cdn.zeenews.com/marathi/sites/default/files/2024/06/27/757934-ravan-1.png)