वर्धा येथे चौघांचा धरणात बुडून मृत्यू

महाकाळी धरणात चौघांचा बुडून मृत्यू झाला. पाण्यात बुडालेल्यांमध्ये तीन मुली व एका मुलाचा समावेश आहे.

Updated: Jul 1, 2017, 09:23 PM IST
 title=

वर्धा : महाकाळी धरणात चौघांचा बुडून मृत्यू झाला. पाण्यात बुडालेल्यांमध्ये तीन मुली व एका मुलाचा समावेश आहे.

पुलगावचा गौरव गुल्हाणे, वर्धेमधील श्वेता नेहारे, शीतल प्रधान, सोनल नाईक यांचा मृतांमध्ये समावेश आहे.

हे सर्व  १८ ते २० वयोगटातील असल्याची माहिती आहेत. खरांगणा पोलिसांनी मृतदेह शोधण्याची मोहीम हाती घेतली आहे. मात्र, अद्याप यश आलेले नाही.