village

स्वातंत्र्याला झाली ७० वर्षे; अद्यापही गावात पोहोचली नाही वीज

भारताला स्वातंत्र्य मिळून ७० वर्षे पूर्ण झाली. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोंदीनी राजधानी दिल्लीत लाल किल्ल्यावरून तडाखेबंद भाषणही ठोकले. पण, दुर्दैव असे की देशातील अनेक वाड्या, वस्त्या आणि पाड्यांच्या बाबतीत हे स्वातंत्र्य केवळ कागदावरच आहे. मुंबईपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या शहापूर तालुक्यात सावरदेव पाडा गावामध्ये स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतरही वीज पोहोचली नाही. त्यामुळं इथल्या गरीब आदिवासींची ही दिवाळीसुद्धा अंधारातच गेली.

Oct 25, 2017, 04:41 PM IST

मुलीच्या मृत्यूनंतर 'त्या' दुर्दैवी आईला लोकांनी गावाबाहेर काढलं

झारखंडच्या सिमडेगा जिल्ह्यातील एका गावात २८ सप्टेंबर रोजी भूकेनं व्याकूळ झालेल्या चिमुरडीनं 'भात...भात' म्हणत प्राण सोडले होते. या चिमुरडीच्या दुर्दैवी आईवर आता दुसरं संकट कोसळलंय. या आईला गावकऱ्यांनी 'गावाला बदनाम केलं' म्हणत गावाबाहेर काढलंय.

Oct 21, 2017, 08:58 PM IST

रस्ताही नसलेल्या गावात फराळ घेऊन दाखल झाले जवान

रस्ताही नसलेल्या गावात फराळ घेऊन दाखल झाले जवान

Oct 20, 2017, 07:50 PM IST

सरपंचाने गावात मोफत दिले वाय-फाय!

इंटरनेटच्या वाढत्या वापरामुळे टेलिकॉम कंपन्यांनी आपले वेगवेगळे प्लान बाजारात आणले आहेत. इंटरनेट सेवा देण्यासाठी अनेक टेलिकॉंम कंपन्यांमध्ये स्पर्धा रंगलेली पाहायला मिळत आहे. एव्हाना मुंबई सारख्या शहरात रेल्वे स्थानकांवर मोफत वायफाय सेवा देण्यात आली आहे. पण एका खेड्यात अशी सेवा देणारे क्वचितच पाहायला मिळतील. गुजरातमध्ये छोटा उदयपूर जिल्ह्यातील पावी जेतपूर नावाचे गाव यामुळेच चर्चेत आले आहे. या गावात सरपंचांनी मोफत वाय-फाय सुरू केले आहे.

Sep 3, 2017, 04:45 PM IST

गावकऱ्यांसाठी त्याने २७ वर्षे जमीन खोदून तलाव बनवला

गावातील पाण्याची समस्या दूर करण्यासाठी जमीन खोदून तेथे तलाव बनवला. 

Sep 1, 2017, 04:39 PM IST

साखरवाडीची 'कडू' कहाणी... गावात अजूनही रस्ताच नाही

साता-याच्या कराड तालुक्यातील  साखरवाडी गाव.. डोंगरात वसलेल्या साखरवाडीची लोकसंख्या जवळपास ५००... मात्र गावात अजून दळणवळणासाठी रस्त्याची सोयच नाहीये. 

Aug 27, 2017, 07:40 PM IST

पाचगणीत खोटी कागदपत्रे तयार करुन गावाची जमीन बळकावली, ग्रामस्थांचा मोर्चा

पाचगणी येथील दांडेघर या गावाची जमीन  खोटी कागदपत्रे तयार करून ताब्यात घेतली आहे. दमदाटी करून ही जमीन बळकावली असलीचा आरोप या ग्रामस्थांनी केला आहे .या घडलेल्या प्रकारचा निषेध करण्यासाठी दांडेघर ग्रामस्थांनी आज पाचगणीमध्ये निषेध मोर्चा काढला होता.

Jul 22, 2017, 05:38 PM IST

भामरागडच्या १०० गावांचा संपर्क तुटला

भामरागडच्या १०० गावांचा संपर्क तुटला

Jul 20, 2017, 02:23 PM IST

एक अख्खं गाव पापड लाटतं

एक अख्खं गाव पापड लाटतं

Jul 11, 2017, 06:47 PM IST

शहिदांच्या गावात पाकिस्तानविषयी संताप

शहिदांच्या गावात पाकिस्तानविषयी संताप

Jun 23, 2017, 03:38 PM IST