uri terror attack

उरी हल्ल्यानंतर जवानाची ही कविता सोशल मीडियावर होतेय व्हायरल

'अबके जंग छिडी तो कश्मीर तो होगा लेकिन पाकिस्तान होगा'...एक शूर जवानाच्या तोंडी कवितेचे हे शब्द देश भक्तीची नवी उर्मी प्रत्येक भारतीयाच्या मनात जागवतात.

Sep 19, 2016, 04:07 PM IST

'माझे पती आणि 17 शहीद जवानांचा बदला हवाय'

काश्मीरमधील उरी येथील लष्करी तळावर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात 18 भारतीय जवानांना वीरमरण आले. काही महिन्यांपूर्वी झालेल्या पठाणकोट हल्ल्यानंतर झालेला हा मोठा हल्ला आहे.

Sep 19, 2016, 03:45 PM IST

उरी हल्ल्यात विकास उईकेंना वीरमरण, नांदगाववर शोककळा

उरीतील दहशतवादी हल्ल्यात अमरावतीचे विकास जानराव उईके यांना वीरमरण आलं. विकास उईके अमरावती जिल्ह्यातील नांदगावचे रहिवाशी होते. त्यांच्या हौतात्म्याची बातमी येताच नांदगाववर शोककळा पसरलीय. २७ वर्षीय विकास उईके हे २००९ मध्ये भारतीय सैन्यात भर्ती झाले होते. त्यांचे वडील जानराव उईके हेसुद्धा भारतीय सैन्यात होते.

Sep 19, 2016, 12:58 PM IST

भारतीय खेळाडूंकडून उरी हल्ल्याचा निषेध

जम्मू-काश्मीरमधील उरी येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सर्व स्तरातून निषेध व्यक्त केला जातोय.

Sep 18, 2016, 03:47 PM IST