उरी हल्ल्यानंतर जवानाची ही कविता सोशल मीडियावर होतेय व्हायरल

'अबके जंग छिडी तो कश्मीर तो होगा लेकिन पाकिस्तान होगा'...एक शूर जवानाच्या तोंडी कवितेचे हे शब्द देश भक्तीची नवी उर्मी प्रत्येक भारतीयाच्या मनात जागवतात.

Updated: Sep 19, 2016, 04:07 PM IST
उरी हल्ल्यानंतर जवानाची ही कविता सोशल मीडियावर होतेय व्हायरल title=

मुंबई : 'अबके जंग छिडी तो कश्मीर तो होगा लेकिन पाकिस्तान होगा'...एक शूर जवानाच्या तोंडी कवितेचे हे शब्द देश भक्तीची नवी उर्मी प्रत्येक भारतीयाच्या मनात जागवतात.

सध्या या कवितेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. ही कविता ऐकल्यानंतर प्रत्येक भारतीयाच्या अंगावर शहारे आल्याशिवाय राहणार नाही.

पाकिस्तानला खडे बोल सुनावणारी तसेच भारतीय लष्कराचे सामर्थ्य या कवितेद्वारे सांगण्यात आलेय.