two childrens death

मक्याच्या पिकाला लावलेल्या औषधाने घेतला चिमुकल्यांचा बळी

मक्याच्या पिकाला लावलेल्या औषधाच्या संसर्गामुळे सातारा जिल्ह्यातील फलटण तालुक्यातील शिवानी कदम आणि शिवराज कदम या बहीण-भावाचा दुर्दैवी मृत्यू झाला. 

Nov 23, 2017, 07:38 PM IST