truck hit car

दुर्दैवी! नातेवाईकांकडे निघाले पण काळानं गाठलं... 5 जणांनी गमवला जीव

नातेवाईकांकडे कार्यक्रमासाठी निघाले खरं पण पोहोचलेच नाहीत, आर्वी गावावर शोककळा....

Apr 23, 2022, 12:56 PM IST

धबधब्याजवळ फोटो काढण्यासाठी थांबले आणि ट्रकनं उडवलं

मुंबई-आग्रा महामार्गावर कसारा जवळ सुरु असलेल्या धबधब्याजवळ प्रवासी फोटो काढण्यासाठी थांबतात. अशाच एका धबधब्याजवळ दोन गाड्यातील प्रवासी थांबले असताना भरधाव ट्रकनं दोन्ही गाड्यांना उडवलं. त्यातील दोन प्रवासी जागीच ठार झाले. तर तीन जण जखमी झाले. 

Jul 3, 2016, 09:32 PM IST