treason case

देवेंद्र फडणवीस सरकारचा फतवा, टीका म्हणजे देशद्रोहाचा गुन्हा

सरकार आणि लोकप्रतिनिधींवर टीका केल्यास थेट देशद्रोहाचा गुन्हा दाखल होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारचा नवा फतवा निघालाय. असीम त्रिवेदी खटल्याचा संदर्भ घेत सरकारने नवा जीआर काढलाय.

Sep 4, 2015, 06:04 PM IST

अखेर बाबा रामपालला अटक... हिस्सार पोलिसांची कारवाई

 अखेर पोलिसांनी रामपालला अटक केलीय. बाबा रामपाल याला बरवाला इथल्या सतपाल आश्रमातून पोलिसांनी ताब्यात घेतलंय. 

Nov 19, 2014, 02:00 PM IST

वादग्रस्त संत रामपालवर ‘राजद्रोहा’चा गुन्हा दाखल

रामपाल समर्थकांकडून होणारा सशस्त्र विरोध बघून पोलिसांना वादग्रस्त बाबा आणि सतलोक आश्रमातील अधिकाऱ्यांसह अनेक अनुयायांविरोधात राजद्रोह आणि इतर आरोपांअंतर्गत गुन्हा दाखल केलाय. 

Nov 19, 2014, 01:39 PM IST