toll agitation

आंदोलनासाठी हिंमत, धमक आणि चमक लागते-आव्हाड

राज ठाकरे यांच्या आंदोलनावर जीतेंद्र आव्हाड यांनी टीका केली आहे. आंदोलन यशस्वी करण्यासाठी हिंमत, धमक आणि चमक लागते, असं राष्ट्रवादीचे प्रवक्ते जीतेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे.

Feb 12, 2014, 02:38 PM IST

आंदोलन टोलनाक्यांवर, शहरांमधील वाहतूक सुरळीत

मनसे टोल आंदोलनाचा शहर वाहतुकीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचं सांगण्यात येत आहे. हे आंदोलन टोल नाक्यांवर होणार आहे.

Feb 12, 2014, 08:43 AM IST