three agricultural laws

केंद्र सरकारवर प्रियंका गांधी संतापल्या, कृषीविषयक कायदे मागे घेण्यावर पाहा त्या काय म्हणाल्या?

काँग्रेसच्या (Congress) प्रियंका गांधी  (Priyanka Gandhi) यांनी मोदी यांच्यावतीने तीन कृषी कायदे (Three Agricultural Laws)  मागे घेण्याच्या घोषणेनंतर आपला संताप व्यक्त केला.  

Nov 19, 2021, 01:04 PM IST

मोदी यांच्या आवाहनानंतरही शेतकरी आंदोलन सुरुच, तोपर्यंत आंदोलन - राकेश टिकैत

Three Agricultural Laws Repealed Announcement: केंद्र सरकारने  केलेले सुधारित तिन्ही नवीन कृषी कायदे (Farm Laws) मागे घेतले आहेत.तरीही शेतकरी आंदोलन सुरुच राहणार आहे. कारण..

Nov 19, 2021, 12:14 PM IST