takarkheda

'टा' चा 'सा' झाला... चौघांचा बळी गेला!

टायपिंगमधल्या साध्या चुकीमुळं जळगावच्या एका खासगी माध्यमिक शाळेतल्या शिक्षकांवर उपासमारीची वेळ आलीय... पगारच नसल्यानं आजारांनी ग्रस्त होऊन त्यातल्या तब्बल चार शिक्षकांचं निधन झालंय. गेंड्याच्या कातडीचं सरकार कसं वागतं, पाहूयात हृदय हेलावून टाकणार हा रिपोर्ट....

Dec 1, 2016, 07:36 PM IST