strong security

पुलवामा हल्ला : हाय अलर्टनंतर किनारपट्टीवर कडक सुरक्षा व्यवस्था

 पुलवामातल्या दहशतवादी हल्ल्यानंतर देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. समुद्रमार्गे दहशतवादी कारवाया होऊ शकतात यासाठी किनारपट्टी भागात पोलीस बंदोबस्त कडक करण्यात आला आहे. 

Feb 22, 2019, 06:38 PM IST

अमरनाथ यात्रेसाठी ३० हजार जवान तैनात

अमरनाथ यात्रेवर यंदाही दहशतवादाचं सावट कायम आहे... परंतु, यंदा धोका अधिक असल्याचं दिसतंय. गुप्तचर संघटनांनी दिलेल्या माहितीनुसार, अमरनाथ यात्रेकरुंवर ग्रेनेड आणि आयईडीच्या साहाय्यानं दहशतवादी हल्ला करू शकतात. 

Jun 17, 2017, 01:41 PM IST