slaughterhouse

अहमदनगर: गोरक्षकांवर ५० जणांच्या जमावाचा हल्ला

  काठ्या आणि धारधार शस्त्रांच्या सहाय्याने सुमारे 50 जणांच्या जमावाने गोरक्षावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात सात गोरक्षक जखमी झाले. ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे शनिवारी संध्याकाळी घडली. पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून, श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Aug 6, 2017, 02:54 PM IST

कत्तलखान्यावर कारवाई करायला गेलेल्या पोलिसांना मारहाण

कत्तलखान्यावर कारवाई करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर गावकऱ्यांनी हल्ला केल्याची घटना अहमदनगरमधील संगमनेर तालुक्यात घडलीय.

May 19, 2017, 07:33 PM IST

इअर एंडला मिळणार शिळं मटण

३१ डिसेंबरच्या पार्श्वभुमीवर कोल्हापूरच्या खवय्ये नागरीकांना चिंतेत टाकणारी एक बातमी....कोल्हापूर महानगरपालीकेनं आधुनिक कत्तलखाना बी.ओ.टी तत्वावर उभारण्याच निर्णय घेतलाय.

Dec 27, 2013, 10:30 PM IST

कत्तलखान्याच्या 'खाजगीकरणा'वर रणकंदन!

पुणे महापालिकेत कत्तलखान्याचा विषय सध्या चांगलाच पेटलाय. स्थायी समितीनं कोंढव्यातला जनावरांचा कत्तलखाना खाजगी संस्थेला चालवायला देण्याचा ठराव गुरुवारी मंजूर केला. त्यानंतर नवीन वादाला तोंड फुटलंय.

Aug 18, 2012, 10:34 AM IST