नवी मुंबईत दहीहंडीच्या सरावादरम्यात छोट्या गोविंदाचा मृत्यू
दहीहंडीचा उत्सव काही दिवसांवर आला असतांनाच एका छोट्या गोविंदाचा जीव गेलाय. गोविंदांच्या सुरक्षेचा प्रश्न तसा ऐरणीवर आहे. शिवाय आता 12 वर्षांखालील गोविंदांना बंदी ही घातली गेलीय. मात्र सानपाडा इथं सरावादरम्यान पाचव्या थरावरून कोसळून एका गोविंदाला आपले प्राण गमवावे लागले आहेत.
Aug 9, 2014, 02:03 PM ISTकरतो कोण अन् मरतो कोण
नवी मुंबईतील सानपाडा येथे भांडण सोडवायला गेलेल्या तरुणाचा हकनाक बळी गेल्याची घटना घडली. सरफराज शेख वय वर्षे 27 हा दोन विद्यार्थ्यांचे भांडण सोडवायला गेला आणि स्वत:चा जीव गमावून बसला.
Dec 16, 2011, 12:58 PM IST