sachin 100

शेर-ए-बांग्लावर टीम इंडिया ढेर

सचिन सोबत आलेल्या रैनानेही ५१ रनची महत्त्वपूर्ण खेळी केली. त्यामुळे भारताचा स्कोर उभारण्यास मदत झाली. त्यानंतर आलेल्या धोनीने २१ रन करत टीमला २८९ रनपर्यंत पोहचवले. ५० ओव्हरमध्ये ५ विकेट गमावून भारताने बांग्लादेश समोर २९० रनचं आव्हान ठेवलं.

Mar 16, 2012, 09:51 PM IST