realize responsibility

VIDEO: या चिमुरड्याचा प्रयत्न तुम्हाला विचार करायला भाग पाडेल

भारतात अजूनही जवळपास 60 हजार गावं अशी आहेत, जिथं वीजकपातीचा सामना गावकऱ्यांना करावा लागतो. तिथं वीज अवघ्या काही तासांसाठी येते आणि 18-18 तास वीजकपात असते. यावर एक चांगला उपाय म्हणजे वीजेची बचत होय. 

Sep 24, 2015, 10:56 PM IST