raj thackeray attacked on bjp

भाजप सरकार आघाडीच्याच वाटेवर, राज ठाकरेंची 'आरे'वरून टीका

राजकारण्यांची दुधाची डेअरी चालवण्यासाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनं सरकारी मालकीचा आरे दुग्धप्रकल्प संपवला. आता राज्यात सत्ताबदल झाल्यावरही भाजपा सरकार आघाडी सरकारचीच री ओढत असून यासाठीच तुम्ही सत्तेवर आलात का? असा सवाल मनसेअध्यक्ष राज ठाकरे  सत्ताधाऱ्यांना विचारला आहे. 

Mar 16, 2015, 02:43 PM IST