puri haridwar

कापलेल्या रूळाचे वेल्डींगच नाही केले; रेल्वेला अपघात

उत्कल एक्सप्रेसला झालेल्या अपघातानंतर देशभरात खळबळ उडाली आहे. धक्कादायक असे की, रूळ कापल्यावर तो वेल्डींग न करताच अर्धवट सोडल्याचा संतापजनक प्रकार पूढे आला आहे. दोषींवर कडक करावाई करणार असल्याचे प्रशासनाने म्हटले आहे.

Aug 20, 2017, 04:22 PM IST