press council india pci chairman markandey katju

`भारत पाकिस्ताननं एकत्र येण्यानंच प्रश्न सुटेल`

प्रेस कौन्सिलचे अध्यक्ष न्या. मार्कंडेय काटजू यांच्या एका विधानानं पुन्हा एकदा नवीन वाद निर्माण केलाय. काटजू यांच्या मते, ९० टक्के भारतीय मूर्ख आहेत, अशा लोकांना अगदी सहजपणे आपल्या बाजूने वळवता येऊ शकतं.

Dec 10, 2012, 09:46 AM IST