politicians

पहिली पसंती, राजकीय प्रचार `व्हॉट्सअॅप्स`वर

लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर राजकारणी नेते प्रचारांसाठी वेगवेगळे फंडे वापरताना आपण पाहिलेचं आहेत.

Mar 4, 2014, 12:58 PM IST

अरविंद केजरीवालांना काँग्रेस, भाजपची कायदेशीर नोटीस

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दोन दिवसांत माफी मागावी नाही तर राजीनामा द्यावा, अशी मागणी काँग्रेसनं केलीय. केजरीवाल यांनी काल भ्रष्ट नेत्यांची यादी जाहीर केलीय. त्यामध्ये सोनिया गांधी, शरद पवार, नरेंद्र मोदी, नितीन गडकरींह दिग्गज नेत्यांचा समावेश आहे. त्यामध्ये काँग्रेस नेते कपिल सिब्बल यांचंही नाव आहे.

Feb 1, 2014, 05:40 PM IST

राजकारणी आणि फोन टॅपिंगचं हत्यार!

राजकारणात फोन टॅपिंगचं एक वेगळं महत्व आहे. सत्ताधारी नेहमी विरोधकांच्या चालींना शह देण्यासाठी फोन टॅपिंगच्या माध्यमातनं पाळत ठेवत असते. काही दिवसांपूर्वीच भाजप नेते अमित शहा या प्रकारात चर्चेत आलेत. सध्याच्या निवडणुकीच्या धामधुमीत तर अनेक नेत्यांना आपलं दूरध्वनी संभाषण रेकॉर्ड होत असल्याचा संशय आहे. फोन टॅपिंगची भिती वाटतेय.

Nov 22, 2013, 10:02 AM IST

भारतातले राज्यकर्ते `मूर्ख` : भारतरत्न प्रो. राव

प्रसिद्ध शास्त्रज्ञ आणि भारतरत्न सी.एन. आर. राव यांनी विज्ञान क्षेत्रासाठी कमी निधी दिला जात असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त केलीय. याला जबाबदार असलेल्या राजकीय नेत्यांना त्यांनी ‘मूर्ख’ म्हणून संबोधलंय.

Nov 18, 2013, 10:40 AM IST

मिळून खाणाऱ्या सर्वपक्षीय नेत्यांवर गुन्हा दाखल

बीडमधली जिल्हा मध्यवर्ती बँक गैरव्यवहार प्रकरणी बीड जिल्ह्यातल्या सर्वपक्षीय नेत्यांविरोधात अखेर गुन्हे दाखल झालेत.

Oct 3, 2013, 10:29 AM IST

`काश्मीरमधील शांततेसाठी लष्कर देतं मंत्र्यांना लाच!`

जम्मू-काश्मीरमध्ये शांतता नांदावी यासाठी, स्वातंत्र्य मिळाल्यापासून लष्कराकडून काही मंत्र्यांना पैसे दिले जात असल्याचा गौप्यस्फोट माजी लष्करप्रमुख व्ही. के. सिंह यांनी केलाय. त्यामुळे एकच खळबळ उडालीय...

Sep 24, 2013, 07:56 PM IST

गणेशोत्सवातून राजकीय हेतू साध्य!

यंदाच्या गणेशोत्सावाला विशेष महत्व आहे. कारण २०१४ मध्ये होणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुका... राजकीय पक्षांना आपला जनसंपर्क वाढविण्यासाठी गणेशोत्सवासारखी दुसरी चांगली संधी मिळणार नाही. त्यामुळंच सर्वच राजकीय पक्षांचं इच्छुक उमेदवार सध्या सार्वजनिक गणेश मंडळांना भरघोस आर्थिक मदत देतांना दिसतायत.

Sep 9, 2013, 07:01 PM IST

नेत्यांना खरोखरच साहित्यसेवेची काळजी आहे?

साहित्य संमेलनांमध्ये राजकारण्यांचा वाढता वावर आता अनेकांच्या टीकेचा विषय होऊ लागला आहे... यंदाचं चिपळूण साहित्य संमेलनही त्याला अपवाद असणार नाही.

Jan 4, 2013, 02:56 PM IST

साहित्य संमेलनावरून राजकारण्यांचा तमाशा

अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदावरुन निर्माण झालेला राजकीय वाद आता वैयक्तिक पातळीवर पोहचलाय. राष्ट्रवादीचे सरचिटणीस रमेश कदम यांनी भास्कर जाधवांनाही त्यांच्याच शब्दांत उत्तर दिल्यानं हा वाद आणखी पेटण्याची चिन्हे आहेत.

Dec 11, 2012, 10:06 PM IST