nirmalya

यंदाच्या गणेशोत्सवात निर्माल्याचे प्रमाण घटले

यंदाच्या गणेशोत्सवात ठाण्यात निर्माल्य आणि थर्माकॉलचा वापर कमी प्रमाणात झाल्याच आढळून आलंय. गणेशोत्सव काळात ठाण्यातील समर्थ भारत व्यासपीठ ही संस्था ठाणे महापालिकेच्या प्रदूषण नियंत्रण कक्ष आणि घनकचरा विभागाच्या सहाय्यानं निर्माल्य संकलन मोहीम राबवते. 

Sep 7, 2017, 05:16 PM IST