niranjan jyoti

साध्वींच्या विधानावर अखेर पंतप्रधान बोलले, संसद चालू देण्याची विनंती

साध्वी निरंजन ज्योती यांच्या वादग्रस्त विधानावर सलग तिसऱ्या दिवशीही राज्यसभेत गदारोळ सुरु असल्यानं अखेर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी मौन सोडलं आहे. आम्ही अशा वादग्रस्त विधानांचा निषेधच करतो, मात्र साध्वींनी माफी मागितली असून विरोधकांनाही त्यांना माफ करुन राष्ट्रहितासाठी संसदेचं कामकाज चालू द्यावं, अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली आहे. 

Dec 4, 2014, 01:09 PM IST