nagpur ratnagiri highway

नागपूर - रत्नागिरी महामार्ग चौपदरीकरणाला मिरजमधील शेतकऱ्यांचा विरोध

रत्नागिरी-नागपूर महामार्गाचे चौपदरीकरण केलं जाणार आहे. मात्र या संपादनाला मिरज तालुक्यातल्या शेतकऱ्यांचा विरोध होत आहे. नेमकी त्यांची काय भूमिका आहे. तसंच प्रशासनाचीही नेकमी काय बाजू आहे.

Aug 24, 2017, 10:05 PM IST