mohali t20 match

Ind Vs Aus T20 Series: ऑस्ट्रेलियाने पराभूत केल्यानंतर हार्दिक पांड्याची पहिली प्रतिक्रिया, "पराभवाचे कारण..."

भारतीय संघाने 6 गडी गमवत 208 धावा केल्या आणि विजयासाठी 209 धावांचं आव्हान दिलं. या सामन्यात हार्दिक पांड्या (Hardik Pandya) आणि केएल राहुल (KL Rahul) या दोघांनी अर्धशतकं झळकावली होती. मात्र हे आव्हान ऑस्ट्रेलियाने 19.2 षटकात 6 गडी गमवून पूर्ण केलं.

Sep 21, 2022, 03:26 PM IST