marks

विद्यापीठांमध्ये आता गुणांऐवजी श्रेणीपद्धत

 विद्यापीठ अनुदान आयोगाने काही बदल करण्याचे संकेत दिले आहेत. यात देशभरातल्या विद्यापीठांमध्ये आता लवकरच गुणांऐवजी श्रेणीपद्धत लागू होणार आहे. पदवी अभ्यासक्रमांसाठी ही पद्धत लागू करण्यात आली आहे. तसेच विद्यार्थ्यांना त्यांच्या पसंतीचे अभ्यासक्रमही निवडण्याची मूभा देण्यात येणार आहे.

Jan 12, 2015, 11:23 AM IST

बोर्डाच्या लेखी परीक्षेत २० टक्के गुण हवेतच हवे...

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत घेतल्या जाणाऱ्या दहावी-बारावी लेखी परीक्षेत एकूण गुणांच्या २० टक्के गुण मिळविणे अनिवार्य केले आहे. लेखी परीक्षेत २० टक्के म्हणजेच १६ गुण विद्यार्थ्याला मिळवावे लागणार असून, हा निर्णय मार्च २०१६ पासून लागू केला जाणार आहे.

Nov 19, 2014, 10:51 AM IST

चांगले गुण मिळूनही पसंतीचं कॉलेज नाहीच!

11 वी प्रवेशाची ऑनलाइन प्रक्रीया नुकतीच पार पडली. यंदा सर्व विद्यार्थ्यांना कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार हे जरी सत्य असलं तरी पसंतीचं कॉलेज काही मोजक्याच विद्यार्थ्यांना मिळू शकलं आहे.

Jul 7, 2013, 06:36 PM IST

संपकरी प्राध्यापकांचा पेपर तपासण्याला विरोध

संपकरी प्राध्यापकांनी आणखी एक नवी आडमुठी भूमिका घेतले आहे. प्राध्यापकांनी आपल्या मागण्या मंजूर करून घेण्यासाठी थेट पदवीचे पेपर तपासण्यास नकार दिला आहे.

Apr 8, 2013, 07:44 PM IST