marathi sahitya sammelan

मराठी साहित्य संमेलन : नयनतारा सहगल यांना न बोलविण्यामागचे खरे कारण...

लेखिका नयनतारा सहगल यांना साहित्य संमेलनासाठी दिलेले आमंत्रण आणि त्यानंतर रद्द केलेले आमंत्रण यावरुन सध्या प्रचंड वाद सुरू आहे. 

Jan 7, 2019, 09:06 PM IST

बेळगाव | मराठी साहित्य संमेलन उत्साहात

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Dec 25, 2017, 09:59 AM IST

पुण्यात जानेवारीत 'शोध मराठी मनाचा' हे संमेलन

जागतिक मराठी अकादमी तर्फे भरवण्यात येणारं 'शोध मराठी मनाचा' हे संमेलन येत्या १ ते ३ जानेवारी दरम्यान पुण्यात होणार आहे. 

Dec 16, 2017, 03:30 PM IST

अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन बडोद्यात होणार, मानधन वाद

बडोद्यात १६ ते १८ फेब्रुवारी दरम्यान ९१ वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आयोजित होत आहे. 

Nov 21, 2017, 11:32 PM IST

मराठी साहित्य संमेलन उद्घाटन : संमेलनामुळे मराठी भाषा समृद्ध - CM

90 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचं सांस्कृतिक शहर डोंबिवलीमध्ये थाटात उद्घाटन झाले.  

Feb 3, 2017, 11:35 PM IST

कवींच्या काव्यधारेत रंगलेलं मराठी साहित्य संमेलन

कवींच्या काव्यधारेत रंगलेलं मराठी साहित्य संमेलन 

Dec 21, 2014, 11:27 AM IST

साहित्य संमेलन: उद्घाटनातली चूक समारोपात सुधारली

८७व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा समारोप आज सासवडमध्ये पार पाडला. उद्धघाटनाच्या कार्यक्रमात झालेली चूक समारोपाच्या कार्यक्रमात आयोजकांनी सुधारली.

Jan 5, 2014, 10:52 PM IST

कऱ्हाकाठची साहित्य चळवळ

पुरंदरचा कऱ्हेपठार ही इतिहासाची खाण आहे. सह्याद्री पर्वत रांगेची सोबत, कऱ्हाकाठाची जवळीक लाभलेल्या या मातीला इतिहासाचा गंध येतो. छत्रपत्री शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे पहिले ढोलावर टिपरु याच मातीत पडले. अवघड पुरंदराच्या साह्याने शत्रूला जेरीस आणत मावळ्यांना एकवटून आव्हाने उभे केले. छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म पुरंदरावर झाला. महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडेराया, ५२ सरदारांच्या जीवावर तगलेल्या पेशवाईला कऱ्हाकाठानेच आधार दिला. त्याच कऱ्हेच्या काठावरून...

Jan 4, 2014, 08:00 AM IST

मराठी साहित्य संमेलन, नव्या वादाची ठिणगी

सासवड साहित्य संमेलनाचं उद्घाटन अवघ्या काही मिनिटांवर येऊन ठेपले असताना, एका नव्या वादाला तोंड फुटलंय. तीन कवीना चक्का निमंत्रणच देण्यात आलेलं नाही. हा राग आहे की नाराजी व्यक्त करण्याची पद्धत आहे, अशी चर्चा आहे.

Jan 3, 2014, 02:58 PM IST