india vs pakistan 2012

टी-२०मध्ये भारताचीच बाजी

भारत आणि पाकिस्तान दरम्यानचा क्रिकेट मुकाबला म्हणजे क्रिकेटप्रेमींसाठी एक मेजवानीच...टी-20मध्ये आतापर्यंत जेव्हा-जेव्हा भारत-पाकिस्तान आमने-सामने आलेत तेव्हा-तेव्हा भारताने बाजी मारलीय.

Dec 25, 2012, 05:37 PM IST

कोण जिंकणार भारत-पाक रणसंग्राम

तुम्हांला काय वाटते, इंग्लडकडून सपाटून मार खाल्यानंतर टीम इंडिया पुन्हा कमबॅक करेल का, पाक मागील सर्व पराभवांचा वचपा काढणार का?

Dec 25, 2012, 05:18 PM IST