farmers are deprived

कर्जमाफीचा गाजावाजा मात्र शेतकरी वंचित

शेतक-यांना दिलासा देण्यासाठी सरकारनं कर्जमाफीची घोषणा केली. त्याचा मोठा गाजावाजा सुरू आहे मात्र जाचक अटी आणि नियम असल्यानं बहुतांश शेतकरी कर्जमाफी योजनेपासून वंचित रहात असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेचं कर्ज, गाव पातळीवर सेवा सहकारी सोसायटीच्या माध्यमातून वाटप केलं जातं आणि वसूलही केलं जातं. 

Aug 2, 2017, 10:25 AM IST