dangerous human security

रोहिंग्यांना देशात आश्रय देता कामा नये : मोहन भागवत

गोरक्षकांच्या नावावर हिंसा होता कामा नये. हिंसा  करणाऱ्यांवर कारवाई झाली पाहिजे. त्याचवेळी रोहिंग्याना देशात आश्रय देता कामा नये, असे परखत मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केले. तसेच यावेळी रोहिंग्यांपासून देशाला धोका असल्याचा इशारा त्यांनी दिला.

Sep 30, 2017, 02:31 PM IST