dalit family left

पाण्यासाठी तडफडणाऱ्या दलित कुटूंबियांनी गावंच सोडलं; उपसंरपंचावर गंभीर आरोप

Amaravati breaking News  : अमरावतीच्या सावंगी मग्रापूर गावातील धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गावात मागील 28 दिवसांपासून ग्रामपंचायतीने पाणी पुरवठाच होत नसल्याने दलित कुटुंबीयांनी गाव सोडलं आहे. 

Feb 3, 2022, 12:37 PM IST