daily loss

कोळसा खाण कामगारांचा संप सुरुच, विजेचे संकट राज्यावर

केंद्र सरकार आणि कोसळ खाण कामगारांची बोलणी फिस्कटल्याने कामगारांची पुकारलेला संप सुरुच राहणार असल्याचे संघटनेने स्पष्ट केलेय. तसं पीटीआयने वृत्त दिलं आहे. दरम्यान, या संपामुळे १५०० कोटी रुपयांचे दररोजचे नुकसान होत आहे.

Jan 6, 2015, 10:28 PM IST

टीएमटीचा त्रास, ठाणेकर झाले उदास

ठाणे महानगरपालिकेची परिवहन सेवा नेहमीच वादात असते.आता अकार्यक्षम कर्मचारी आणि बंद पडणाऱ्या बसेसमुळे ठाणेकर हैराण झाले.

Nov 18, 2011, 11:50 AM IST