blames

BJP च्या वाईट कामगिरीसाठी NCP जबाबदार! RSS च्या 'विवेक'चा हल्लाबोल; म्हणाले, 'स्वतः फडणवीस..'

RSS Blames Ajit Pawar NCP For BJP Poor Show in Maharashtra: यापूर्वी संघाचे मुखपत्र 'ऑर्गनायझर'नेही राज्यातील पराभवाचे खापर राष्ट्रवादी काँग्रेसवर फोडले होते. मात्र त्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी सारवासारव केली होती.

Jul 17, 2024, 11:20 AM IST

...म्हणून भारताने दिलेलं 120 चं टार्गेट गाठता आलं नाही; पराभवानंतर बाबरनं सांगितली 2 कारणं

Babar Azam Says Lost Against India Because Of These 2 Things: भारताने दिलेलं 120 धावांचं छोटसं आव्हानही पाकिस्तानी संघाला पेललं नाही. पाकिस्तानी संघ सामना सहज जिंकेल असं अगदी सामन्याच्या शेवटच्या पाच ओव्हरपर्यंत वाटत असतानाच सामना फिरला आणि भारत जिंकला.

Jun 10, 2024, 03:56 PM IST

Coronavirus : व्यवस्थेच्या अनागोंदी कारभारामुळे पत्रकाराचा मृत्यू; कुटुंबीयांचा आरोप

काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची लागण झाली होती.

Sep 2, 2020, 02:56 PM IST

'अहंकारामुळे विश्वचषकातील पराभवाला सामोरं जावं लागलं'

विराटने अखेर यामागचं कारण सर्वांपुढे ठेवलं 

 

Nov 26, 2019, 09:31 AM IST

...म्हणून रानू मंडल यांच्या मुलीला धमकी; तिचा मोठा खुलासा

रानू स्टेशनवर गातात हे आपल्याला.... 

Sep 4, 2019, 03:27 PM IST

गरीबांना लुटणारे पंतप्रधानांवर निशाणा साधतात- स्मृती इराणी

गेली कित्येक वर्षे जे श्रीमंतीचा सुखोपभोग घेत आहेत.... 

Feb 12, 2019, 11:18 AM IST

डेव्हिड वॉर्नरच्या गुन्ह्याला मी जबाबदार, पत्नीची कबुली

दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या टेस्टमध्ये बॉलशी छेडछाड केल्याप्रकरणी ऑस्ट्रेलियाच्या तीन खेळाडूंचं निलंबन झालं आहे.

Apr 1, 2018, 08:41 PM IST

मुंबई । रजनी पंडीतांनी फेटाळले आरोप

Zee 24 Taas, India's first 24-hours Marathi news channel, which offers objective news coverage.

Mar 14, 2018, 09:20 PM IST

पेंग्विनच्या मुद्द्यावर सगळ्या पक्षांनी तोडले अकलेचे तारे

स्थायी समितिमध्ये विरोधकांनी पेंग्विनचा मुद्दा उपस्थित केला. पेंग्विन परत पाठवावेत अशी मनसेने मागणी केली. उरलेल्या पेंग्वीनचा मृत्यूची प्रशासन वाट बघत आहे का ? असा प्रश्न मनसे गटनेता संदीप देशपांडेनी उपस्थित केला आहे.

Oct 26, 2016, 04:14 PM IST

नवाज शरीफ यांच्या UNमध्ये उलट्या बोंबा

 

न्यू यॉर्क :  पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शऱिफ यांनी बुधवारी संयुक्त राष्ट्र महासभेत उरी हल्ल्यावर उलट्या बोंबा मारून भारतालाच दोषी ठरविले आहे. 

अनेक देशांमध्ये असहिष्णूता आणि इस्लामफोबियाचे भूत आहे. आम्हांला शांतता हवी आहे. अफगाणिस्तानमध्ये शांती प्रस्थापित करण्यासाठी पाकिस्तानने खूप महत्वाची भूमिका निभावल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. 

Sep 21, 2016, 11:32 PM IST

४२ किमी धावली तरीही पाणी देण्यासाठी भारताचं कुणीच नव्हतं- ओपी जैशा

 रिओमध्ये मॅरेथॉन शर्यतीदरम्यान भारतीय धावपटूंना पाणी पाजण्यासाठी कुणीही नव्हतं, असं मॅरेथॉन रनर ओ.पी.जैशानं म्हटलं आहे. तर दुसरीकडे ओ.पी.जैशासमोर रिओमध्ये मॅरेथॉन शर्यतीदरम्यान इतर देशांचे अधिकारी त्यांच्या खेळाडूंना, दर २ किलोमीटरवर पाणी, एनर्जी ड्रिंक देत होते. 

Aug 23, 2016, 09:07 AM IST

दिल्ली बलात्कार प्रकरण : निर्भयाची हत्या केली नसती पण...

दिल्लीत १६ डिसेंबर २०१२ रोजी झालेल्या गँगरेप प्रकरणातील एका आरोपीला, अजूनही त्याने केलेल्या कृत्यावर कोणताही पश्चाताप झालेला नाही.

Mar 3, 2015, 03:45 PM IST