asia cup t 20

भारताच्या भेदक माऱ्यासमोर नेपाळचा संघ 21 धावांत ऑलआऊट

भारतीय महिला क्रिकेट संघाने टी-20 आशिया कप सामन्यात नेपाळ संघावर तब्बल 99 धावांनी विजय मिळवलाय. भारताच्या महिला गोलंदाजांनी जबरदस्त कामगिरी करता नेपाळचा डाव 21 धावांवर संपुष्टात आणला.

Dec 2, 2016, 04:33 PM IST

भारताच्या विजयाची ही आहेत ५ कारणे

आशिया कपच्या सलामीच्या सामन्यात भारताने यजमान बांगलादेशला ४५ धावांनी हरवत विजयाची बोहनी केली. या पाच कारणांमुळे भारताचा हा विजय सुकर झाला.

Feb 25, 2016, 08:33 AM IST