५ जण बेपत्ता

महाडच्या दुर्घटनेनंतर मुंबईतले ५ जण बेपत्ता

महाडच्या सावित्री नदीच्या दुर्घटनेनंतर नालासोपाऱ्यातले ५ जण बेपत्ता असल्याची माहिती पुढे येत आहे. नालासोपारा पश्चिम येथे राहणारे समीर बलेकर, त्यांच्या दोन बहिणी आणि त्यांचे पती असे ५ जण बेपत्ता आहेत. 

Aug 4, 2016, 08:14 PM IST