५० वर्ष

Baramati | Destruction From Karha River Flash Flood From Heavy Rain PT1M47S

बारामती : तब्बल ५० वर्षानंतर कऱ्हा नदीला पूर, पाहा रौद्र रूप

बारामती : तब्बल ५० वर्षानंतर कऱ्हा नदीला पूर, पाहा रौद्र रूप

Sep 27, 2019, 10:40 AM IST

काँग्रेसला ५० वर्ष दिली, भाजपला आणखी ५ वर्ष देऊन बघू - उद्धव ठाकरे

जनतेच्या प्रश्नांसाठी शिवसेना भाजपसोबत...

Feb 28, 2019, 11:45 AM IST

कलाविश्वात 'शहंशाह'ची पंन्नाशी; अभिषेककडून खास शुभेच्छा

सिनेसृष्टीत बिग बींची ५० वर्ष पूर्ण

Feb 16, 2019, 11:47 AM IST

सिनेसाक्षर प्रेक्षक घडविणारी चळवळ म्हणजे 'प्रभात' - अमोल पालेकर

'प्रभात चित्र मंडळ' ही सिनेरसिकांच्या तरूण व संवेदनशील मनाला आकार देणारी, सिनेसाक्षर व सुजाण प्रेक्षक घडविणारी एक चळवळ आहे, असं मत अभिनेते - दिग्दर्शक अमोल पालेकर यांनी व्यक्त केलंय. प्रभात चित्र मंडळाच्या सुवर्ण महोत्सवी शुभारंभाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. 

Jul 6, 2017, 05:50 PM IST

भारतात बाल विवाह संपण्यासाठी ५० वर्ष लागतील.

 भारतात बाल विवाह पूर्णपणे संपण्यासाठी ५० वर्ष लागतील असं धक्कादायक वक्तव्य युनिसेफने केलं आहे. भारतातील युनिसेफचे बाल सुरक्षा तज्ज्ञ डोरा गियुस्टीने प्रेस ट्रस्टला सांगितलं की, “भारतात मागील दोन दशकात बाल विवाह प्रथा फक्त १ टक्याने कमी झाली आहे. याचा वेग असाच राहिला तर हि प्रथा संपूर्णपणे बंद होण्यासाठी ५० वर्षे लागतील.’’

Aug 26, 2014, 08:54 PM IST