हात जोडले

संसदेतील कोंडी फोडण्यासाठी सुषमा स्वराज, व्यंकय्या नायडूंनी अखेर हात जोडले

गेले तीन आठवडे संसदेतील कोंडी फुटत नसल्याने सत्ताधारी भाजप सरकारमधील मंत्र्यांना हात जोडावे लागले. ललित मोदी, व्यापमं घोटाळा प्रकरणी विरोधकांनी संसदेत रान उठवून दिले. त्यामुळे भाजप सरकार कोंडीत सापडले. लोकसभेत परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज तर राज्यसभेत व्यंकय्या नायडूंनी हात जोडलेत.

Aug 12, 2015, 01:38 PM IST