हवी

Chandrapur Nayab Subhedar Prakash Namevawar On Kargil War PT1M13S

चंद्रपूर | तरूणांमध्ये समर्पणाची भावना हवी

चंद्रपूर | तरूणांमध्ये समर्पणाची भावना हवी

Aug 15, 2020, 03:45 PM IST

युती गोड बोलून तोडायला हवी होती- नितिन गडकरी

शिवसेनेला युती तोडायची होती तर ती गोड बोलून तोडायला हवी होती, अशी प्रतिक्रिया केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी दिली आहे. त्याचप्रमाणे 25 वर्षे युतीत शिवसेना सडल्याचा आरोप चुकीचा आहे. युतीमुळे शिवसेनेचा मुख्यमंत्री झाला होता. तसंच दोन्ही पक्षांकडून होत असलेले आरोप-प्रत्यारोपही योग्य नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

Jan 28, 2017, 12:35 PM IST