सरकार जबाबदार

पुलवामातील जवानांच्या मृत्यूला सरकार जबाबदार असल्याचा नक्षलवाद्यांचा आरोप

सीआरपीएफ जवानांच्या मृत्यूला सरकार जबाबदार असल्याचा आरोप नक्षलवाद्यांनी केला आहे. 

Feb 24, 2019, 03:28 PM IST

'युपीए सरकारच्या धोरण लकव्यामुळे एनपीए वाढला'

रघुराम राजन यांचा मनमोहन सिंग सरकारवर निशाणा

Sep 11, 2018, 03:51 PM IST

शेतक-यांचा संपासाठी सरकार जबाबदार - पवार

माजी केंद्रीय कृषी मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसेचे अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यात सुरू झालेल्या शेतक-यांचा संपासाठी सरकार जबाबदार आहे असं म्हटलं आहे. आज बळीराजा संकटात आहे, तो रस्त्यावर उतरलाय, तो संघर्ष करतोय, त्याला साथ देण्याची गरज आहे. त्याचे प्रश्न सोडवण्यासाठी राज्यकर्ते शहाणपणाचा निर्णय घेतील आणि त्याचे हित जोपासण्यासाठी हातभार लावतील ही अपेक्षा आहे, असं पवारांनी पुण्यात म्हटलं आहे.

Jun 1, 2017, 03:20 PM IST