संध्याकाळी ही कामे करु नयेत

संध्याकाळच्या वेळी ही कामे चुकूनही करु नका

असं म्हटलं जात की तिन्हीसांजेच्या वेळेस काही अशी कामे आहेत जी वर्ज्य असतात. यामुळे लक्ष्मी घरापासून दूर राहते. ही कामे तुम्ही संध्याकाळी केली नाहीत तर घरात देवदेवतांची कृपादृष्टी राहते. 

Dec 28, 2015, 02:09 PM IST