श्रीगोंदा

अहमदनगर: गोरक्षकांवर ५० जणांच्या जमावाचा हल्ला

  काठ्या आणि धारधार शस्त्रांच्या सहाय्याने सुमारे 50 जणांच्या जमावाने गोरक्षावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात सात गोरक्षक जखमी झाले. ही घटना अहमदनगर जिल्ह्यातील श्रीगोंदा येथे शनिवारी संध्याकाळी घडली. पोलिसांनी घटनेची नोंद घेतली असून, श्रीगोंदा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

Aug 6, 2017, 02:54 PM IST

गावगुंडांकडून अल्पवयीन मुलीला मारहाण

मडके वाडीत राहत असलेल्या अल्पवयीन मुलीला सुनील बोनगे आणि सागर, नवनाथ आणि गोरख या तीन मुलांनी तीच्या घरी जाऊन मारहाण केली. 

Jun 30, 2017, 04:37 PM IST

श्रीगोंदा तालुक्यात कुकडीचा प्रश्न पेटला

श्रीगोंदा तालुक्यात कुकडीचा प्रश्न पेटला

Apr 29, 2017, 04:08 PM IST

शाळेत का जाते? सवाल करत १४ वर्षीय मुलीचा विनयभंग

कोपर्डी येथील अल्पवयीन मुलीवर बलात्कार करुन हत्या केल्याची घटना ताजी असतानाच अहमदनगर जिल्ह्यामधल्या श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी येथे अल्पवयीन मुलीचा विनयभंग करण्यात आल्याची घटना घडलीय. 

Nov 16, 2016, 09:44 AM IST

VIDEO : झी २४ तासला सापडला 'चिमुकला पॉलिटिकल गुरू'

गेल्या काही दिवसांपासून फेसबूक, व्हॉट्सअॅपवर व्हायरल होणारा 'चिमुकला राजकीय धुरंधर' झी २४ तासला सापडला आहे.  

Jan 13, 2016, 09:22 PM IST

राज्यातील चारही केंद्रांवरील फेरमतदानाला संमिश्र प्रतिसाद

लोकसभा निवडणुकीसाठी तैनात करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याकडून तांत्रिक चुका झाल्यामुळं मुंबईतील तीन आणि अहमदनगर जिल्ह्यातील एक अशा चार मतदानकेंद्रावर रविवारी शांततेत फेरमतदान झालं. राज्यातील चारही केंद्रांवरील फेरमतदानाला संमिश्र प्रतिसाद मिळालाय.

Apr 28, 2014, 08:42 AM IST