शेतीकर

"शहरातील नोकरदारांना विशेष 'शेती कर' लावा"

ज्ञानपीठ पुरस्कारप्राप्त ज्येष्ठ कादंबरीकार भालचंद्र नेमाडे यांनी शेतकऱ्यांची व्यथा मांडली आहे. शेतकऱ्यांना कर लावण्याची मागणी करणाऱ्यांसाठी ही एक चपराक असल्याचं मानलं जात आहे, कारण शहरातील नोकरदारांना विशेष असा 'शेती कर' लावण्याची गरज असल्याचं भालचंद्र नेमाडे यांनी म्हटलं आहे.

Apr 6, 2015, 09:30 PM IST