वेतोशी

गाढ झोपेत असलेल्या कुटुंबावर टोळक्याचा हल्ला

रत्नागिरीतल्या वेतोशी गावातील घनगरवाड्यावर एक अजब प्रकार घडला. गावातील झोरे कुटुंबिय गाढ झोपेत असतानाच त्यांच्यावर वेतोशी गावातील नागरिकांनीच हल्ला केल्याचा आरोप झोरे कुटुंबियांनी केलाय. त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडालीय. 

Jan 18, 2015, 12:37 PM IST