वाळीत

धक्कादायक : आंतरजातीय विवाह केला म्हणून १५ कुटुंब वाळीत

आंतरजातीय विवाह केल्याच्या कारणावरून १५ कुटुंबांना वाळीत टाकण्यात आल्याचा प्रकार पुण्यात समोर आलाय. 

Jul 18, 2017, 01:20 PM IST

एक लाख रुपये दिले नाही म्हणून जातपंचायतीनं कुटुंबाला वाळीत टाकलं

नाशिकमधील काशिकापडी समाजाचं जात पंचायात प्रकरण ताजं असतानाच नांदेडमध्ये जात पंचायतीचा आणखी एक प्रकार समोर आलाय. वैदू समाजाच्या जात पंचायतीने एका कुटुंबाला वाळीत टाकल्याचं समोर येतंय. इतकंच नाही तर, पोलिसांत तक्रार देऊनही कारवाई होत नसल्याने या कुटुंबाने न्यायालयाकडे धाव घेतलीय. 

Jan 6, 2016, 10:15 AM IST

25 वर्षापासून साखरे कु़टूंब वाळीत

25 वर्षापासून साखरे कु़टूंब वाळीत

Dec 2, 2015, 09:17 PM IST

विहिरीवर पाणी भरलं म्हणून शिव्या देऊन हाकलून लावलं, 'अॅट्रॉसिटी' दाखल

एकविसाव्या शतकात, पुरोगामीत्वाचा टेंभा मिरवणाऱ्या महाराष्ट्रात अजूनही अस्पृश्यता संपलेली नाही. दुष्काळाचा सामना करणाऱ्या मराठवाड्यातल्या नांदेडमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार समोर आलाय. 

Aug 27, 2015, 08:53 AM IST

सागरीमार्ग रस्ता रुंदीकरणाला दोन फूट जागा दिल्याने कुटुंबाला टाकले वाळीत

केवळ सरकारला मदत केल्याच्या कारणावरून रत्नागिरीत एका कुटुंबाला वाळीत टाकलंय. पाहूयात नेमका काय प्रकार घडलाय तो.

Aug 8, 2015, 11:09 AM IST

रत्नागिरी : देवाची प्रतिष्ठापणा केली म्हणून कुटुंबाला टाकलं वाळीत

देवाची प्रतिष्ठापणा केली म्हणून कुटुंबाला टाकलं वाळीत

Jan 28, 2015, 09:50 PM IST

`त्या`नं झुगारली जातपंचायतीची बंधनं अन्...

आंतरजातीय विवाह केला म्हणून वाळीत टाकण्यात आला... समाजाच्या भीतीने आई-वडिलांनीही संबंध तोडायला भाग पाडलं...

Jul 22, 2013, 12:40 PM IST

‘जातपंचायती’नं पुजाऱ्याला टाकलं वाळीत...

नाशिकमध्ये जात पंचायतीचं प्रकरण ताजं असताना आता कोल्हापुरात एका पुजाऱ्याला वाळीत टाकण्याची घटना घडलीय.

Jul 10, 2013, 11:18 AM IST